ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

भाजप सरकार विरोधात शुक्रवार २९ मे रोजी राष्ट्रवादी पक्षाचे तीव्र आंदोलन..

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा मजबूत पाहायला मिळणार आहे. अनेक समस्यांमुळे सध्या सर्व नागरिक कंटाळून गेलेले […]

महाराष्ट्र, सातारा

आंबेनळी घाटातील अपघाताने साताऱ्यातील आठ जण ठार….

पोलादपूर : आसनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आठ युवक सहलीसाठी गेले होते. यावेळी रविवारी दिनांक 24 मे रोजी रात्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डीवायपीआयएस, वरळी येथे वृक्षारोपण उपक्रम

मुंबई : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी येथे ‘नाऊ फॉर क्लायमेट’ या वृक्षारोपण उपक्रमाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

१० जून रोजी दहा लाखांचे निळे वादळ मंत्रालयावर धडकणार..!

मुंबई : विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर येथे आज अनुसूचित जाती एकता समितीची

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“गोड साखरेमागचं कडू वास्तव” — बीडमधील ऊसतोड महिला मजुरांच्या वेदनादायक जीवनाचा जागतिक स्तरावर उलगडा

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला मजुरांच्या अमानवी वास्तवाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडवली आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म Cultination ने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पत्रकार औटी यांच्या परिवाराला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सांत्वन भेट!

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील पत्रकार चंद्रकांत सुदाम औटी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना पलटवार; आमच्या मतांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात

प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या मतांमुळे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दादरमधील विजयकुमार दळवी नगर झोपडपट्टीवर कारवाई; पुनर्वसनाच्या नावाखाली रहिवाशांचे हाल – आसपासच्या परिसरात घरे देण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई : दादर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाच्या मधोमध असलेल्या विजयकुमार दळवी नगर येथील झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीए (MMRDA)

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

16 मे पासून सुरू झालेल्या जनगणना पहिल्या टप्प्यातील कामाला नवी मुंबईत वेग

नवी मुंबई : भारत सरकारच्या जनगणना 2027 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. यंदाची

महाराष्ट्र, सातारा

भाजप समर्थकांनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करण्याची साताऱ्यातून मागणी….

सातारा(अजित जगताप) : भाजप नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेसाठी बचतीचा मार्ग अवलंब करावा असे आवाहन केले आहे.

Scroll to Top