ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, रत्नागिरी

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुटलवाडीतील कु.दुर्वा डावल हिचे सुयश; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहाव्या क्रमांकाची ठरली मानकरी

कोकण – (दिपक कारकर) : विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस पक्षी आहे.शैक्षणिक प्रवाहात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विविध कलात्मक गुण दडलेले असतात. […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कट्टर शिवसैनिक किशोर कदम यांचे अपघाती निधन

प्रतिनिधी : धारावीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे, शिवसेनेचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते किशोर कदम यांचे अपघाती निधन झाले आहे. मंगळवार रात्री

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दि.23 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त माहिती*

प्रतिनिधी : जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये काल, दि.22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शालेय अभ्यासक्रमात मार्शल आर्ट प्रशिक्षण अनिवार्य करण्याची श्रीमती दिव्या ढोले यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

मुंबई – राज्यातील विद्यार्थिनींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, त्यांचे स्वरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक ठोस आणि दूरगामी पाऊल उचलण्याची

महाराष्ट्र, सातारा

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद…

नायगाव(अजित जगताप) : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

…नाहीतर जनसुरक्षा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरू, आमदार सचिन‌ अहिर‌ यांचा इशारा

मुंबई : जनसुरक्षा कायद्या‌ला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षाचे आमदार कसुन विरोध करू, तरीही राज्य सरकारने हा कायदा

महाराष्ट्र, सातारा

सातारा अपर जिल्हाधिकारी पदी श्री.मल्लिकार्जुन माने यांची नियुक्ती….

सातारा(अजित जगताप) : करुणा काळामध्ये २०१९ रोजी उत्कृष्ट काम करणारे अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांची तात्कालीन राज्यपाल यांच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पाण्याच्या टंचाईवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आढावा, गंभीर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रात उन्हाळा तीव्र होत असताना राज्यातील पाणीटंचाई गंभीर होत चालली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी

मुंबई : मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर वाढविण्याचा निर्णय झालेला असताना त्या बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई महानगरपालिका तर्फे ‘ घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन सेवा ’

मुंबई : मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित घातक कचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष ‘ घरगुती सॅनिटरी आणि

Scroll to Top