ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

खिदमत ए खल्क तर्फे साताऱ्यात शिवजल पाणपोईचे लोकार्पण…..

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच मुस्लिम बांधवांच्या खिदमत ए खल्क संघटनेतर्फे […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दुर्गम खेड्यातून यशाकडे: निलिमा कोरडे यांचे कार्यकारी सहाय्यक पदावर दैदिप्यमान यश

प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका दुर्गम आदिवासी खेड्यात जन्मलेली निलिमा जयराम कोरडे हिने आपल्या जिद्दीने आणि कष्टाने यशाचा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ चे उद्घाटन )

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाला सर्वोत्परी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून

महाराष्ट्र, सातारा

अंतवडी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण ग्राम रोजगार सहाय्यक जयवंत माने यांच्या हस्ते संपन्न

अंतवडी,कराड (प्रताप भणगे) : आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन, भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आमदार प्रसाद लाड यांचा अनोखा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; पहलगाममधील मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

मुंबई : आपला वाढदिवस कोणत्याही वैयक्तिक उत्साहासह किंवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत न साजरा करता, आमदार प्रसाद लाड यांनी एक अत्यंत प्रेरणादायी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

१०० कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका ; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत केले भाष्य

प्रतिनिधी : भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोनशे पस्तीस लाख

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत ; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला शुभारंभ

प्रतिनिधी : दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत सुरु करण्यात आले असून

महाराष्ट्र, सातारा

स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनी जान्हवी शिंदेचा उज्वल यशोमार्ग!

कराड(प्रताप भणगे) : आपल्या गावची विद्यार्थिनी जान्हवी राजेंद्र शिंदे हिने नवोदय व स्कॉलरशिप स्पर्धेत 95% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन

महाराष्ट्र, सातारा

तळमावले येथील कविता कचरे यांची बीएसएनएल टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड

तळमावले (विजया माने) : तळमावले येथील कविता कचरे यांची भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL), सातारा यांच्या टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी

Scroll to Top