ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

कोरेगावात राजाभाऊ बर्गेच्या करिश्माने म.वि. आ.च्या उमेदवाराच्या अशा पल्लवीत…

कोरेगाव(अजित जगताप) : सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

मुंबई : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्या पुढाकारातून महानगरपालिका शाळेतील

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जगाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला – मंत्री ॲड.आशिष शेलार

पनवेल : गेली अनेक वर्षे जगभरातील देश भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या

महाराष्ट्र, सातारा

खबरदार, तुकाराम मुंढे यांची बदली केली तर.. कार्यकाल पूर्ण करु न दिल्यास करणार लक्षवेधी आंदोलनाचा इशारा

सातारा(विजय जाधव ) : “भेसळ माफियांवर धडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामात कोणताही राजकीय

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

कर्मवीरांच्या विचारांचा खरा वारसदार ठरले रामशेठ ठाकूर; रयतसाठी तन-मन-धन अर्पण

सातारा(विजय जाधव) : “गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न जपणारे लोकनेते रामशेठ ठाकूर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वडापाव सम्राट अशोक ठाकूर यांचा जागतिक सन्मान…. मुंबईच्या ‘अशोक वडा पाव’ला TasteAtlas च्या जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस यादीत मानाचे स्थान

मुंबई : मुंबईची खाद्यसंस्कृती आणि ओळख बनलेला दादर येथील प्रसिद्ध ‘अशोक वडा पाव’ जागतिक स्तरावर झळकला आहे. दादरमधील किर्ती महाविद्यालयाजवळ

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या नेतृत्वात भारताचे सर्वांगीण परिवर्तन  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांत देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. गेल्या 12

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा

महाराष्ट्र, सातारा

पाटबंधारे अधीक्षक अभियंत्याच्या त्रासाने ठेकेदारांवर उपोषण करण्याची वेळ…

सातारा(अजित जगताप) : निसर्गरम्य पाटण तालुक्यातील तारळी धरण वळण रस्त्याचे काम ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी जुन २०२२ ला मंजुर झाले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

‘वनार्टी’ ने विद्यार्थी योजनाच्या आरक्षणावरून घातला घोळ,धनगर समाज झाला नाराज; ८ जूनची परिपत्रके रद्द करण्याची जोरदार मागणी

मुंबई(खंडूराज गायकवाड ) : वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या विविध विद्यार्थी योजनांमधील जागावाटपावरून धनगर समाजाने प्रचंड आक्षेप

Scroll to Top