एअर इंडिया इमारतीतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न अद्याप कायम; मंत्र्यांच्या आदेशानंतरही अमलबजावणी नाही, कारवाईची मागणी
मुंबई(भीमराव धुळप) : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत राज्य सरकारने १,६०१ कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या
वारुंजी फाटा, कराड : राष्ट्रीय महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य; संबंधित विभाग झोपेत?
कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसराची दयनीय अवस्था झाली आहे.
धगधगती मुंबईच्या बातमीची दखल; तुळसण फाटा येथील ओढ्यावर अडकलेले झाड तात्पुरत्या स्वरूपात हटवले
कराड(प्रताप भणगे) : तुळसण फाटा येथील ओढ्यावरील पुलाला अडकलेले मोठे झाड अखेर संबंधित यंत्रणेने तात्पुरत्या स्वरूपात हटवले आहे. या धोकादायक
महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात
रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, १२.– राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या
कुरारमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला वायर आणि चाकूने केला वार
मुंबई : मुंबईतील कुरार परिसरात भरदिवसा एका २५ वर्षीय तरुणीवर वायर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या
मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी
मुंबई(रमेश औताडे) : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात
नांदलापूर क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था; इमारत धुळखात, खेळाडूंची गैरसोय
कराड : कराड तालुक्यातील नांदलापूर येथील क्रीडा संकुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण इमारत धुळखात पडल्याचे चित्र आहे. देखभाल
जखिनवाडी (कराड) येथून बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाजर तलावात कचऱ्याचे साम्राज्य; पाणी दूषित, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील जखिनवाडी येथून बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाजर तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तलावाचे पाणी दूषित








