ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

*‘पाणी हेच जीवन आहे’ जनजागृती फेरीतून जलसंवर्धनाचा संदेश*

कराड : कराड येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळेचे मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन, मलकापूर (कराड) यांनी ‘पाणी हेच जीवन आहे’ […]

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात सिव्हिल सर्जनांच्या तत्परतेने पत्रकाराला मिळाला उपचार……..

सातारा(अजित जगताप): सर्वसामान्य रुग्णांना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात योग्य उपचार व्हावा. यासाठी सातत्याने स्थानिक वृत्तवाहिनीद्वारे आवाज उठवणारे पत्रकार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जलसंधारण सप्ताहानिमित्त नमुंमपा सर्वसाधारण सभेत जलसंधारण प्रतिज्ञा ग्रहण

नवी मुंबई :21 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 ते 21 ऑगस्ट या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र बाजारपेठेत ऑगस्ट महिन्यात बक्षिसांचा धमाका; २३ ऑगस्टला भव्य रक्षाबंधन सोहळा

मुंबई : महाराष्ट्र बाजारपेठ परिवाराच्या वतीने ऑगस्ट महिन्यात सभासदांसाठी विविध आकर्षक बक्षिसे, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सभासदांच्या बैठका तसेच भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे

महाराष्ट्र, सातारा

वारुंजी फाटा बनला कचऱ्याचा अड्डा; स्वच्छतेचा बोजवारा

कराड : कराड तालुक्यातील वारुंजी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने हा परिसर अक्षरशः कचऱ्याचा अड्डा बनला आहे. रस्त्याच्या कडेला

नाशिक, महाराष्ट्र

नाशिक कुंभमेळ्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आधी सादर करा – पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारकडून कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सेंट जोसेफ हायस्कूल, विक्रोळीने स्वाभिमान भारत कप २०२६ मध्ये काता प्रकारात पटकावला सर्वोत्कृष्ट संघाचा मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) : सेंट जोसेफ हायस्कूल, विक्रोळीने प्रियदर्शी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड येथे आयोजित २०व्या स्वाभिमान भारत कप – ऑल

महाराष्ट्र, सातारा

कराडच्या नवीन पुलावर दूध टँकरमधून प्रवासी वाहतूक; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कराड(प्रताप भणगे) : कराडच्या नवीन पुलावर दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून प्रवासी चढवले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न टिआयएसएसच्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लागणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसान भरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

परवान्याशिवाय महाप्रसाद वाटल्यास आयोजकांवर गुन्हा; एफडीएचा इशारा

प्रतिनिधी : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील विविध मंदिरे, सार्वजनिक मंडळे तसेच भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचे आयोजन

Scroll to Top