ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, व्हायरल बातम्या

मलकापूर स्मशानभूमीजवळ ड्रेनेज पाईप ओव्हरफ्लो; सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

कराड (प्रताप भणगे) : मलकापूर येथील स्मशानभूमीजवळ ड्रेनेज पाईप ओव्हरफ्लो होत असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राजेंद्र साळसकर यांचा श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

मु़ंबई – अरिहंताणं रक्त सारथी संस्थान,राजस्थान आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान-२०२६ या सोहळ्यात जीवनदान ग्रुपचे संस्थापक राजेंद्र साळसकर यांना श्री छत्रपति

महाराष्ट्र, व्हायरल बातम्या

पेटती चिता महापुरात गेली वाहून… पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशी गावातील थरकाप उडवणारे वास्तव

सातारा(विजय जाधव) : जिवंत असताना माणसाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो हे आपण रोजच पाहतो, पण मृत्यूनंतरही एका मृतदेहाच्या नशिबी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विधानभवनात शरद पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट….. शाल-पुष्पगुच्छ देत शिंदेंकडून पवारांचे स्वागत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन सदिच्छा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शन देण्यात यावे ; आमदार सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी

मुंबई : दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. सांस्कृतिक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

व्हिबी – जीरामजी’ मध्ये ग्रामीण भागाच्या उत्थानाची क्षमता – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले…… मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई, दि. ८ : विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६’ अर्थात व्हिबी – जीरामजी कायद्याविषयी कार्यशाळा

महाराष्ट्र, व्हायरल बातम्या

ल. पा. उपविभाग पूर्वीच्या सातारा मुख्यालयात ठेवण्याची धरणग्रस्तांची मागणी …..

सातारा(अजित जगताप) : वाई तालुक्यातील धोम व सातारा- जावळी तालुक्यातील कण्हेर धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन सातारा तालुक्यात झाले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृहे व पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. ८ : राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृहे व पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली

Scroll to Top