ताज्या बातम्या

महाराष्ट्र

आरोग्यविषयक, कोल्हापूर, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

गोड, रसाळ कलिंगड कसं ओळखायचं ? हे अनेकांना माहिती असेल पण त्या कलिंगडाला इंजेक्शन दिलं आहे की नाही, हे कसं ओळखायचं असा प्रश्न पडतोच.

 प्रतिनिधी : उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. कलिंगड घेताना ते लाल, रसाळ, गोड असेल की नाही असा प्रश्न पडतो. मग […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाविकास आघाडी जागावाटप वेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही; पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार – वर्षा गायकवाड

मुंबई :  महाविकास आघाडीच्या  जागावाटमध्ये काँग्रेस  नाराज आहे. मात्र विशेष म्हणजे मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद सुरू

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थेत गैरव्यवहार,पाच जणांना जन्मठेप १२ लोकांना शिक्षा

प्रतिनिधी : राज्यातील काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्थांचे पेव फुटले होते. अनेक ठिकाणी पतसंस्था स्थापन करुन सर्वसामान्यांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा

आरोग्यविषयक, महाराष्ट्र

पुण्यातील किळसवाणी घटना;कंत्राट न मिळाल्याने समोसा मध्ये भरला पान मसाला,दगड,निरोध पाकिटे…

पुणे प्रतिनिधी : आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला

महाराष्ट्र

कैद्याने चालत्या पोलीस व्हॅनमधून उडी टाकून केले पलायन 

प्रतिनिधी : मोक्कातील आरोपांत कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात पाठवण्यात

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ठाणे पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात

प्रतिनिधी : महाराष्ट्रात आगामी काळात बुलेट ट्रेनचं जाळं उभारले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामांना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उत्तर मुंबई लोकसभेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी  वर्षाताई गायकवाड यांच्या भेटीला

प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या शिलेदाराला काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर झाला आहे.

देश आणि विदेश, नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र

देशातील संविधानात बदल करण्याचे पाप काँग्रेसने केले – नितीन गडकरी

प्रतिनिधी : देशात काँग्रेसला गेल्या साठ वर्षाहून अधिकच्या कार्यकाळात जो विकास करता आला नाही तो पंतप्रधानांच्या नेतृत्वात उण्यापुऱ्या दहा वर्षात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संविधान बदलू देणार नाही – उल्का महाजन (सामाजिक कार्यकर्त्या)

प्रतिनिधी(रमेश औताडे) : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य

महाराष्ट्र

सावधान; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट वादळी पाऊसाची शक्यता

प्रतिनिधी : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल  होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह  गारपीट होत

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top