ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार

प्रतिनिधी : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, जे यापूर्वी 10 जूनपासून सुरू होणार होते, ते आता पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्र […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांनो सावधान; पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता

प्रतिनिधी  : महाराष्ट्रात पुढील ४८ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नवनिर्वाचित खा.अनिल देसाई यांच्या कामाचा धडाका सुरू; झोपडीधारकांना मिळवून दिला न्याय

प्रतिनिधी : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील कलकत्तावाला चाळ, नया नगर दादर प्रभादेवी येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत गेली अनेक वर्ष

कोल्हापूर, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको…एसटीमध्ये ‘युपीआय’ प्रणालीला भरघोस प्रतिसाद…

प्रतिनिधी :   एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना ‘युपीआय

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अजून लढाई संपलेली नाही आदित्य ठाकरे यांचे विधानसभेबाबत सूतोवाच

प्रतिनिधी : या देशात अहंकाराला थारा नाही. लोकशाही आणि राज्यघटना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न इथल्या जनतेने हाणून पाडला आहे. पण अजून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पवई येथे अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक

मुंबई: मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत आम्ही सातारकर प्रतिष्ठान तर्फे यूपीएससी, सीडीएस व एनडीए स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर

प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास विनामूल्य करियर मार्गदर्शन शिबीर महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ,धारावी,मुंबई आणि आम्ही सातारकर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

पत्रकार जनार्दन कांबळे काजिर्डेकर यांचे मुंबईत निधन!उद्या त्यांचे पुण्यानुमोदन आणि जाहीर शोक सभा!

प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावचे सुपुत्र पत्रकार तसेच कवी जनार्दन कांबळे यांचे दि. १ जुन २०२४ रोजी अल्पशा आजाराने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भाजपच्या अहंकारामुळे उमेदवार बदलले,विश्वासात घेतले नाही अनेक ठिकाणी हार शिंदे गटाच्या समनव्यक वैजनाथ वाघमारे यांचा आरोप

प्रतिनिधी : भाजपा शिवसेना यांची महायुती झाली त्यानंतर भाजपच्या अहंकारामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलणे भाग पडले, त्यामुळे निवडून येणारे उमेदवार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात महिला अधिकाऱ्यांच्या स्वकल्याणचे स्वप्न झाले भंग …..

सातारा(अजित जगताप) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलल्यामुळे गेले दीड वर्ष प्रशासनाच्या हाती कारभार आहे . सर्व काही निर्णय

Scroll to Top