ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

भाजपच्या अहंकारामुळे उमेदवार बदलले,विश्वासात घेतले नाही अनेक ठिकाणी हार शिंदे गटाच्या समनव्यक वैजनाथ वाघमारे यांचा आरोप


प्रतिनिधी : भाजपा शिवसेना यांची महायुती झाली त्यानंतर भाजपच्या अहंकारामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलणे भाग पडले, त्यामुळे निवडून येणारे उमेदवार ऐनवेळी उमेदवार बदलावे लागले, याचा फटका अनेक ठिकाणी उमेदवार पडले,स्थानिक जिल्हाप्रमुख,पदाधिकारी यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, याचा परिणाम झाला यापुढे विश्वासात घेतले नाही,तर वेगळा निर्णय घ्यावे लागेल त्याचबरोबर केंद्र सरकारला पाठिंबा द्यायचा का नाही याचाही शिंदे गटाला विचार करावा लागेल असे शिवसेना समनव्यक वैजनाथ वाघमारे यांनी भाजपा वर आरोप केले आहेत.

Scroll to Top