ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

भाजपच्या अहंकारामुळे उमेदवार बदलले,विश्वासात घेतले नाही अनेक ठिकाणी हार शिंदे गटाच्या समनव्यक वैजनाथ वाघमारे यांचा आरोप


प्रतिनिधी : भाजपा शिवसेना यांची महायुती झाली त्यानंतर भाजपच्या अहंकारामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलणे भाग पडले, त्यामुळे निवडून येणारे उमेदवार ऐनवेळी उमेदवार बदलावे लागले, याचा फटका अनेक ठिकाणी उमेदवार पडले,स्थानिक जिल्हाप्रमुख,पदाधिकारी यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, याचा परिणाम झाला यापुढे विश्वासात घेतले नाही,तर वेगळा निर्णय घ्यावे लागेल त्याचबरोबर केंद्र सरकारला पाठिंबा द्यायचा का नाही याचाही शिंदे गटाला विचार करावा लागेल असे शिवसेना समनव्यक वैजनाथ वाघमारे यांनी भाजपा वर आरोप केले आहेत.

Scroll to Top