ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कोकणी मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही ; सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत ; सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद

ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती

– ठाणे : या वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यात स्वमलकीच्या तब्बल २६४० नव्या बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईपासून नागपूरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय काँग्रेसही घेईल – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले. विधानसभेला मुंबईत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक

मुंबई(रमेश औताडे) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त यांच्या सोबत कामगार प्रतिनिधींची एक महत्वाची बैठक दिल्ली येथे झाली. या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सरपंच हत्याकांड प्रकरणी ग्रामपंचायत बंद यशस्वी

मुंबई (रमेश औताडे) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव यांना मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक – राज्यपाल मुंबई : सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अवजड वाहतूकदरांच्या समस्या सोडवणार – उदय दळवी

प्रतिनिधी – शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाऊचा धक्का येथे सर्व पदाधिकारी

Scroll to Top