ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यातील नगरपालिकेच्या नोटीसला दाखवला काही ठेकेदारांनी खड्डा…..

सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठी हद्द वाढ झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यातील खड्डे […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गिरणी कामगार व वारसांचे आमरण उपोषण

मुंबई (रमेश औताडे) : मुंबईतील गिरणी कामगारांच्या अस्तित्वाच्या प्रलंबित मागण्यासाठी गिरणी कामगार व त्यांचे वारस ९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण

महाराष्ट्र, सातारा

सातारा जि. प. आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर सर्वेक्षण पूर्ण

सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी अळी दूषित पाणी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई – मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटीस महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेने सॅटीस प्रकल्प गती द्या,

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुख्यमंत्र्यांचा गणपती करू,समुद्रात उचलून टाकू – बच्चू कडू

प्रतिनिधी : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या सेटवर डाॅ.संदीप डाकवेंच्या अक्षरगणेशाची जादू

तळमावले/वार्ताहर :;अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या वज्र प्रोडक्शनची ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.00

कोल्हापूर, महाराष्ट्र, सांगली, सातारा

सुळकूड योजनेच्या अंमलबजावणी पर्यत मंत्र्यांना इचलकरंजी बंदी – कृती समितीचा निर्णय

इचलकरंजी : “जोपर्यत सुळकुड योजना अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय होत नाही तोपर्यत इचलकरंजी शहरात कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही.” असा निर्णय

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, स्पोर्ट्स

घामात रक्त मिसळले…

पॅरिस (क्रीडा प्रतिनिधी) : विजय आणि विजगीषु वृत्ती यातील फरक काय तर ‘वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागणे म्हणजे विजिगीषु वृत्ती’…

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अवयवदानासंबंधी गैरसमज दूर करण्यासाठी जीवनविद्या मिशन मैदानात ; वाशी रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात भव्य मानवी साखळीचे आयोजन

मुंबई/ प्रतिनिधी : भारतात दरवर्षी ३ ऑगस्ट या दिवशी अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. तर १३ ऑगस्ट या दिवशी जागतिक

Scroll to Top