काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले.भुईंज गावचे सरपंच […]
: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले.भुईंज गावचे सरपंच […]
प्रतिनिधी : येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला
सातारा-प्रतिनिधी : गावाच्या गरजा ओळखून जलसंधारण, कृषी, ग्रामविकास कामांची निवड करा. त्यासाठी लोक सहभागाची आवश्यक असून योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर
सातारा(अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातारा शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतींची गादी निर्माण केली . साताऱ्यात राज्य चालवलेले
सातारा(अजित जगताप) : महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २० मार्च रोजी पिण्याच्या पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला
प्रतिनिधी : मुंबईत कक्कया समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य धारावी येते आहे.त्यामुळे संत कक्कया समाज आणि ढोर समाजाने दक्षिण मध्य मुंबई
प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेतील सर्वोच्च वसंतराव नाईक
बामणोली/ सातारा – जैवविविधता आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत माहिती उघड झाली आहे. नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद,
कराड (अजित जगताप) : भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना लोकशाहीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे त्यांना समता- स्वातंत्र्य- बंधुत्व व हक्क
कराड, वार्ताहर : सलग दोन वर्ष फक्त आणि फक्त गावच्या मंदिराच्या पुर्णत्वाचा ध्यास आणि अहोरात्र त्याचाच विचार, त्यासाठी श्रमदान करणाऱ्या