ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी विशेष सुविधा

प्रतिनिधी : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी 26 एप्रिल रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या

‘मत मागायला आले तर त्यांना माती काढायला सांगा’ दादर शिवाजी पार्क संघटनेचे आवाहन

प्रतिनिधी : दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील लाल माती हटवण्याचा मुद्दा उष्णता आणि लोकसभा निवडणुकीमुळे चांगलाच तापला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जमिनीतून

महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांना परवडेल असे जेवण मिळणार ‘या’ स्थानकावर

मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांसाठी स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार

महाराष्ट्र, व्हायरल बातम्या

लाल फितीत रखडल्या २२०० लाल परी

प्रतिनिधी(रमेश औताडे) : सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो. तसाच प्रकार एस. टी.

देश आणि विदेश, नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, २६ एप्रिलला मतदान; अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बहुतेक सोशल मीडियावर हवामान अंदाजाची अफवा असते – आय एम डी प्रमुख सुनील कांबळे

प्रतिनिधी(रमेश औताडे) : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला

महाराष्ट्र

राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – मुख्य सल्लागार श्री.ग. दि.कुलथे

ठाणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आचारसंहिताकाळामध्ये बांधकाम कामगारांवर अन्यायकांत्रादराचे मात्र ” चांगभलं “

प्रतिनिधी (रमेश औताडे) : आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगार विषयक कल्याणकारी सर्व कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहिली नसल्याने कामगार नोंदणी , मुलांची

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महागाई व बेरोजगारी या मुद्यावर महाविकास आघाडीने जनजागृती करावी – जेष्ठ पत्रकार राही भिडे

प्रतिनिधी(रमेश औताडे)भाजपा सरकारने बेरोजगारी व महागाई याबाबत काहीच पावले उचलली नसल्याने जनता त्रस्त दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महविकास

देश आणि विदेश, नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र

इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

प्रतिनिधी : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते

Scroll to Top