संतांच्या आशीर्वादाने आलेले सरकार; संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सरकार काम करत […]










