ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

टाळगाव,कराड येथे मंगळवारी रात्री अपघात; एक जण जागीच ठार

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : टाळगाव तालुका कराड येथील हद्दीत मंगळवार रात्री आठच्या सुमारास घोगाव कडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी वाहनाचा अपघात […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डोळ्यांचे उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

मुंबई (रमेश औताडे) : डोळ्यांची शत्रक्रिया व उपचार करण्यासाठी भारतात अनेक सोई सुविधांचा अभाव आहे. जी खाजगी मोठी रुग्णालये आहेत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे – खा.वर्षाताई गायकवाड

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गणेशोत्सवाच्या काळातपरीक्षा न घेण्याचीजनता दलाची मागणी

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडे जात असतात, त्यामुळे या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संघटनेचा 10 ऑक्टोबरला दसरा मेळावा; पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन

प्रतिनिधी : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारावासियांचे स्नेहसंमेलन व दसरा मेळावा 10 ऑक्टोबर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जात पडताळणीसाठी आंबेडकरी नेते आक्रमकसहा महिन्यांची मुदत न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी विरुद्ध आंदोलन करणार

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असताना जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्य केल्यामुळे अनुसूचित जाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ६ सप्टेंबर रोजी होणार

प्रतिनिधी : कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराड यांच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील (उंडाळकर) माजी सहकार मंत्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ

मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धाचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर ) : कोकण आणि गणपती उत्सव हे एक समीकरण आहे आणि या कोकणामध्ये प्रत्येक वर्षी चातक पक्षांप्रमाणे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सन २०३० पर्यंत मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी रोड मॅप तयार करण्याच्या अनुषंगाने होणार कार्यशाळेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

ठाणे :- मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्वांसाठी घरे, आर्टिफिशीयल

Scroll to Top