ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सायन येथे संत रोहिदास महाराज स्मारक हटविल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

प्रतिनिधी : सायन रेल्वे स्थानकाजवळील संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या स्मारकावर कोणतीही पूर्वसूचना न देता मनपाने कारवाई केल्यामुळे तीव्र संताप […]

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नितीन गडकरींच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या ग्रंथाचे प्रकाशन, विचारांचे आणि अनुभवांचे प्रेरणास्थान!

प्रतिनिधी : नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेखणीतून साकारलेला ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हा प्रेरणादायी ग्रंथ नागपूरमध्ये प्रकाशित झाला. राष्ट्रीय

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गजानन तुपे….. भक्ती आणि पत्रकारितेचा संगम!

गजानन तुपे साहेब हे नाव महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या आणि भक्ती साहित्याच्या क्षेत्रात एक वेगळंच स्थान निर्माण करून बसलं आहे. त्यांनी आपल्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज ठाकरे यांचा स्पष्ट आदेश : “कोणीही माध्यमांशी संवाद साधू नये!”

प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक स्पष्ट आणि कठोर आदेश जाहीर केला आहे.

महाराष्ट्र, सातारा

अधिक डाकवेचे सीए परीक्षेत उल्लेखनीय यश

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अधिक तानाजी डाकवे याने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस् ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे 2025

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या झालेल्या ऐतिहासिक निवडीबाबत विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

महाराष्ट्र, सातारा

महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यास महापारेषणच्या सप्लाय लाईन बंदीचा इशारा

कराड(विजया माने) : प्रज्वल कांबळे, मुख्य कार्यकारी अभियंता, महापारेषण, विजय नगर, कराड (जि. सातारा) यांना विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यात भर पावसातही ३२ टक्के खरीप हंगाम पेरणी

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये गेली पंधरा दिवस नॉन स्टॉप पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. काही ठिकाणी वापसा नसला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – मा.ना. प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

मीरा-भाईंदर : आज मीरा-भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा म्हणजे वारी – नारायण लांडगे

नवी मुंबई : वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जी वारंवार केली जाते, ज्यात अखंडता आहे, सातत्य आहे ती वारी. तशीच

Scroll to Top