माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार ; समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने वाटचाल करत समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच राज्य शासनाचे धोरण आहे. दिवंगत […]






