ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पत्रकार औटी यांच्या परिवाराला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सांत्वन भेट!

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील पत्रकार चंद्रकांत सुदाम औटी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना पलटवार; आमच्या मतांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात

प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या मतांमुळे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दादरमधील विजयकुमार दळवी नगर झोपडपट्टीवर कारवाई; पुनर्वसनाच्या नावाखाली रहिवाशांचे हाल – आसपासच्या परिसरात घरे देण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई : दादर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाच्या मधोमध असलेल्या विजयकुमार दळवी नगर येथील झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीए (MMRDA)

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

16 मे पासून सुरू झालेल्या जनगणना पहिल्या टप्प्यातील कामाला नवी मुंबईत वेग

नवी मुंबई : भारत सरकारच्या जनगणना 2027 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. यंदाची

महाराष्ट्र, सातारा

भाजप समर्थकांनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करण्याची साताऱ्यातून मागणी….

सातारा(अजित जगताप) : भाजप नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेसाठी बचतीचा मार्ग अवलंब करावा असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नवी मुंबईत २५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीसाठ्यात होत असलेली घट, वाढते तापमान आणि कमी पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अदानी कंपनी, डीआरपी विरोधात धारावीतील शिवसेना नगरसेवकांची पोलिसांकडे तक्रार

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प(डीआरपी) आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे (एसआरए) प्रमुख- मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी धारावी झोपडपट्टीवासियांची दिशाभूल

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर;मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई

महाराष्ट्र, सातारा

सातारा जि. प. बांधकामा विभागात काही फायली होऊ लागल्या गायब?

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभाराच्या प्रदीर्घ सेवेनंतर लोकशाही मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक झाली. आता जिल्हा परिषद

देश आणि विदेश, महाराष्ट्र, सातारा

डॉ. शरद गायकवाड यांना प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्कार

लंडन : सातारा जिल्ह्यातील अंगापूर सारख्या ग्रामीण भागातून आंबेडकरी विचाराची ज्योत थेट लंडन पर्यंत पोहोचवणाऱ्या डॉ. शरद गायकवाड यांना जागतिक

Scroll to Top