ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूडमी 24 वर्षे न्यायाधीश आहे. सरकारच्या कोणत्याही दबावाला मला कधीच सामोरे जावे लागले नाही – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

प्रतिनिधी : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोठे विधान केले आहे. सरकारकडून कोणत्याही दबावाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला नाही. […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

विधवा महिलांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हे महागळती सरकार आहे, लिकेज सरकार उद्धव ठाकरे यांची महायुती वर घणाघाती टीका

प्रतिनिधी : हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रिपब्लिकन पक्षाची 29 जुन रोजी महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार

मुंबई : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान कसे पराभुत करायचे आणि महायुतीला कसे विजयी करायचे,महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पक्षाने सिंहाचा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाला..!

मुंबई :- एसटी महामंडळाने घेतलेल्या ” हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगावं जिल्ह्यातील चोपडा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

चेंबूर मधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी; हायकोर्ट

प्रतिनिधी : मुंबईतल्या चेंबूर मधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला होता. या विरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, कुणबी दाखले’ द्यावे असा अध्यादेश काढावा;मराठा समाजाची मागणी

प्रतिनिधी : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या शब्दाची मागणी केली होती. मात्र, या अद्यादेशानंतर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका 

प्रतिनिधी : ,शिंदे सरकारचे हे शेवटचं अधिवेश असणार आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. उद्यापासून खोके

Scroll to Top