ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, रत्नागिरी

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर ) : परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांनी घाटकोपर येथील काजरोळकर सोसायटीमध्ये परमपूज्य श्री समर्थ […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानात मोर्चा; राज्यातून मोठ्या प्रमाणात चर्मकार उपस्थित

प्रतिनिधी :  महाराष्ट्रामधील चर्मकार समाजाच्या अनेक मागण्या खुप दिवसाच्या प्रलंबीत आहेत. त्यामुळे चर्मकार समाज आर्थिक, सामाजीक, शैक्षणिक विकासापासुन वंचित राहिला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

अमर जवान तुझे सलाम अमर जवान कै सुरेश निवृत्ती मोरे पाचपुतेवाडी यांचा शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी : अमर जवान कै. सुरेश निवृत्ती मोरे पाचुपते CRPF ( केंद्रीय राखीव पोलिस दल ) ३३ वर्षे देश सेवा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथेयेणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या सोयी सुविधा आणि व्यवस्थेचा

महाराष्ट्र, सातारा

जिल्हा बँकेच्या सोहळ्याला शेतकऱ्यांऐवजी कार्यकर्त्यांची साताऱ्यात जमणार गर्दी….

सातारा(अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र व शेतकऱ्यांऐवजी काही संचालकांची श्रीमंत बँक असे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पुण्यात महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे  3 ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय परिषद

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांचे ६२३ उपबाजारांचे माध्यमातून राज्यात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीबांबू शेती ठरणार कल्पवृक्ष – पाशा पटेल

मुंबई (रमेश औताडे) : ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून

महाराष्ट्र, सातारा

संजीवनी संस्थेच्या उपक्रमाला रुपयाचा हातभार, गरीबासाठी अन्न पोटभर -श्री रवींद्र कांबळे

सातारा(अजित जगताप) :सामाजिक जाणीव ठेवून कार्यरत राहणाऱ्या सातारा शहरातील संजीवनी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सामाजिक

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

मतभेट होते,मात्र काँग्रेसच्या विचाराशी एकमत आहे,विरोधक मागील गोष्टी व्हायरल करतील,याकडे दुर्लक्ष करा – ऍड उदयसिंह(दादा) पाटील उंडाळकर

प्रतिनिधी : विरोधक मागील गोष्टी मुद्दाम व्हायरल करतील,तरी माझी कराड दक्षिण मधील सर्व काँग्रेस कार्यकर्ते,रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे.आपण याकडे

महाराष्ट्र, सातारा

पंतप्रधान आवास योजनेची ५२१ घरे मंजूर

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना ग्रामीण साठी ७१० चे उद्दिष्ट होते त्यापैकी जागा असणारे व घरकुल बांधकाम

Scroll to Top