ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

सर्वोत्कृष्ठ बँक असलेल्या कृष्णा बँकेचे ग्राहक व्हा – सी ई ओ भगवान जाधव

गोडोली प्रतिनिधी : अकराशे कोटीहून अधिक एकत्रित व्यवसाय,एनपीए शुन्य टक्के, मोबाईल बँकिंग सेवा, सतत ऑडीट ‘अ’ वर्ग असणारी कृष्णा सहकारी […]

महाराष्ट्र, सातारा

समाजरत्न पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवे सन्मानित

प्रतिनिधी : मालदन (ता.पाटण) येथील प्रगती चॅरिटेबल ट्रस्टच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ग्रामीण विकास व संस्कार शिबीर

प्रतिनिधी : सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे, ग्रामीण विकास व संस्कार शिबीर, दि. १८/१

महाराष्ट्र, सातारा

पंचायत समिती कराड यांच्या तर्फे उंबरठा तिथे शोषखड्डा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : उंबरठा तिथे शोषखड्डा या मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये वाठार ८३,

महाराष्ट्र, सांगली

पुरस्काराने माणसाच्या कार्य आणि कर्तुत्वाची जबाबदारी वाढते – डॉ. विजय चांदणे

प्रतिनिधी : आष्टा येथील स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक महिला विचार मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या 21

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लोकशाहीचा नवा पर्व: प्रजासत्ताक दिन! (26 जानेवारी: भारतीय गणतंत्र दिवस विशेष.)

२६ जानेवारीचा हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. दि.२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सातारा शहरातील नूतन पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर २४ तासातच नाहीसे…

सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

समर्थ प्रतिष्ठानचा 7 वा वर्धापन दिन संपन्न

भाईंदर (प्रतिनिधी ):समर्थ प्रतिष्ठान या भाइन्दर मधील सुप्रसिद्ध सेवाभावी संस्थेचा 7 वा वर्धापन दिन नुकताच समर्थ प्रतिष्ठान कार्यालय ,नवघर पोलीस

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

समर्थ प्रतिष्ठान तर्फे मतदार जनजागृती उपक्रम

भाईंदर (प्रतिनिधी ) : समर्थ प्रतिष्ठान या भाईंदर मधील सुप्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे शनिवार दिनांक 25 जाने .रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भारताच्या नेतृत्वाकडे जगाची आशा – सरसंघचालक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “भारताने जगाचे नेतृत्व करावे यासाठी भारताची प्रतिक्षा सारे विश्व करतेय. भारताला इथवर नेण्यात अनेकांनी आपले समर्पण

Scroll to Top