साताऱ्यात विरोधी आंदोलकासाठी पोलिसांचा माणुसकीचा मिलाप….
सातारा(अजित जगताप) : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समाजावर अधिक असते. परंतु, त्याचा नेमका ठपका हा पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो. […]
सातारा(अजित जगताप) : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समाजावर अधिक असते. परंतु, त्याचा नेमका ठपका हा पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो. […]
महाबळेश्वर(अजित जगताप) : संपूर्ण भारत देश पहलगाम पर्यटकांच्या हत्येमध्ये दुःख सागरात बुडाला आहे. अशावेळी मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव
कराड(विजया माने) : काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व
तळमावले/वार्ताहर : शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे हे गेली 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2017 पासून गरजूंना
कराड (प्रतिनिधी – विजया माने) : प्रेम आणि बंधुभावना जागवणारा ‘मानव एकता दिवस’ संत निरंकारी मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिल रोजी,
मुंबई : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना
मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक
प्रतिनिधी : मुंबईच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा आणि वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल काहीच वेळात वाहतुकीसाठी बंद होणार आहे. शिवडी-वरळी