जरांगे-पाटील यांचा मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा एल्गार
प्रतिनिधी : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी […]
प्रतिनिधी : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा,तसेच
ठाणे : अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला
प्रतिनिधी : मुंबईतील इंदू मिल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 450 फूटांचे स्मारक उभारले
प्रतिनिधी : आगामी जनगणनेत जातींची गणना समाविष्ट करावी, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, बुधवारी घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी
प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीतील जातीनिहाय जनगणना करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करतो! या निर्णयामुळे विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्य
मीरा-भाईंदर : मुंबई शहराच्या वेशीवर वसलेल्या मीरा-भाईंदर शहरात हवाई टॅक्सी च्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक पर्यायाची सुरुवात
पुणे : केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ
यमगे (विजया माने):- जिद्द , चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर ‘यश’ हे तुमच्या समोर हात जोडून उभे रहाते.
तळमावले/वार्ताहर : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निसर्ग फाऊंडेशन, लेंगरेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराने लेंगरे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळयात पद्मश्री डॉ.विजयकुमार