ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आमदार प्रसाद लाड यांचा अनोखा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; पहलगाममधील मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

मुंबई : आपला वाढदिवस कोणत्याही वैयक्तिक उत्साहासह किंवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत न साजरा करता, आमदार प्रसाद लाड यांनी एक अत्यंत प्रेरणादायी […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

१०० कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका ; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत केले भाष्य

प्रतिनिधी : भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोनशे पस्तीस लाख

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत ; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला शुभारंभ

प्रतिनिधी : दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत सुरु करण्यात आले असून

महाराष्ट्र, सातारा

स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनी जान्हवी शिंदेचा उज्वल यशोमार्ग!

कराड(प्रताप भणगे) : आपल्या गावची विद्यार्थिनी जान्हवी राजेंद्र शिंदे हिने नवोदय व स्कॉलरशिप स्पर्धेत 95% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन

महाराष्ट्र, सातारा

तळमावले येथील कविता कचरे यांची बीएसएनएल टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड

तळमावले (विजया माने) : तळमावले येथील कविता कचरे यांची भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL), सातारा यांच्या टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा

महाराष्ट्र, सातारा

जुळेवाडी येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” अभियानाचा भव्य शुभारंभ

कराड(प्रताप भणगे) : जुळेवाडी,कराड येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार असे विविध ठिकाणे आहेत जे पर्यटकांना आकर्षीत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी बचाव आंदोलनाची अतिमहत्त्वाची जाहीर सभा – १ मे रोजी शिवराज मैदानात

धारावी : १ मे २०२५ – धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने एक अतिमहत्त्वाची जाहीर सभा गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जरांगे-पाटील यांचा मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा एल्गार 

प्रतिनिधी : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी

Scroll to Top