ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

जलतारा कामाचा शिवडे ग्रामपंचायतीत शुभारंभ

कराड (प्रताप भणगे): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कराड पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली शिवडे (ता. कराड, जि. […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठे यश ! 

प्रतिनिधी : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी नवी मुंबईत मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन

प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ विषयी सविस्तर माहिती मिळावी तसेच लोकसेवा नागरिकांना सुलभ व सहज रितीने उपलब्ध व्हाव्यात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नागरिकांनी टाकलेल्या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना — पालिका आयुक्त भूषण गगराणी

प्रतिनिधी : मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मेट्रो स्थानकात ” एव्हरलाइट

मुंबई(रमेश औताडे) : दागिन्यांच्या बाजारपेठेत एक नवा मापदंड स्थापित करत सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने आपले नवे एव्हरलाइट बाय सेन्को स्टोअर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

AI युगासाठी सज्ज MS-CIT: MKCL कडून क्रांतिकारी पाऊल

प्रतिनिधी : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सांताक्रुझमध्ये बौद्ध कुटुंबावर जातीय अत्याचाराचा आरोप होत असल्याची सुहास कदम यांची तक्रार

मुंबई – सांताक्रुझ (प.) येथील जुहू तारा रोड, किशोर कुमार गांगुली मार्गावरील ‘एकता रहिवासी संघ’ परिसरात राहणारे आयु. सुहास धर्माजी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्ट बसची भाडेवाढ अन्यायकारक, भाडेवाढ करू नका – खा. वर्षा गायकवाड.

मुंबई : मुंबईकरांचा तीव्र विरोध असूनही सरकारने बेस्ट बसचे भाडे जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ बेस्टच्या समस्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वसंत व्याख्यानमाला सुरु झाली आणि साऱ्यांची ह्रुदये हेलावली ; भारलेल्या वातावरणात मंगलाताई खाडिलकर यांना शारदा पुरस्कार प्रदान

मुंबई : तब्बल ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला चालविणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांनी १४ सप्टेंबर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वडाळा मुंबई येथील आधुनिकीकृत नेत्र रुग्णालयाचे उदघाटन; नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

प्रतिनिधी : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार

Scroll to Top