ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन ; राजधानीत महिला बचत गटांना मिळणार संधी

प्रतिनिधी : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात ग्रामविकासासाठी पुढे यावे – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या (VSTF) पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी सामाजिक

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत कचऱ्याचे साम्राज्य – मनसेचे BMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

मुंबई, २१ ऑगस्ट : धारावी परिसरात डम्पिंग ग्राऊंडसारखी परिस्थिती निर्माण झाली असून रहिवाशांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे जगणे कठीण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ईडी कारवाई चुकीची,आयएएस अधिकारी अनिल पवार यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण

मुंबई, २१ ऑगस्ट : वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि आयएएस अधिकारी अनिल पवार यांच्याविरोधात ईडीने केलेल्या कारवाईवर त्यांच्या वकिलांनी गंभीर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा…. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मेक इन इंडियाच्या धर्तीवर नवी मुंबईत ट्रान्सफॉर्मर उत्पादन सुविधा; जागतिक विद्युतीकरण मागणीची पूर्तता होणार

नवी मुंबई : गेमचेंज बीओएस या गेमचेंज एनर्जी टेक्नॉलॉजीजच्या विभागाने नवी मुंबई येथील तळोजा येथे आपल्या उच्च क्षमता मीडियम व्होल्टेज

महाराष्ट्र, सातारा

महाराष्ट्रातील वाहनाचे तंदुरुस्त चाचणी केंद्राची साताऱ्यात उभारणी…

सातारा(अजित जगताप) : रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे वाहनाच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते. त्यामुळे वाहनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रात तीन ठिकाणी अद्ययावत वाहन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून जल्लोष

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) : मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता असताना उबाठाने बेस्ट कामगारांसाठी काही केलं नाही,याउलट कंत्राटी पद्धतीने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी(शांताराम गुढेकर) : स्वतंत्र कोकणराज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 भगिनी आणि 25 कोकणी बांधवाना शनिवार 13

Scroll to Top