ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शहरे गुदमरली ;  श्वास कोंडला  

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या फटाकेबाजीमुळे देशातील प्रमुख शहरात रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ […]

महाराष्ट्र

‘गुडबाय पोलिओ’चा संदेश देत प्रकाशमान झाली नवी मुंबई मुख्यालय इमारत

प्रतिनिधी : पोलिओ प्रतिबंध आणि पोलिओचे उच्चाटन करण्याचा निश्चय करुन त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 24 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यात २७ ऑक्टोबरपासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर या जन्मदिनापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

नाशिक, महाराष्ट्र, सातारा

विठे गावाचा अभिमान — श्री प्रकाश उघडे यांना “राज्यस्तरीय माहिती अधिकार उत्कृष्ट कार्य पुरस्कार – २०२५

प्रतिनिधी : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची आणि पारदर्शक प्रशासनाची पायाभरणी करणाऱ्या “माहितीचा अधिकार कायदा २००५” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन

मुंबई(रमेश औताडे) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भांडूपगावात किल्ला स्पर्धेचे आयोजन

मुंबई (पंकजकुमार पाटील): सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या संस्थेचे ७६ वे वर्षे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

अदृश्य सेवकाचा गौरव — शिवछत्रपती प्रतिष्ठानचा उपक्रम प्रशंसनीय

कराड : येळगाव (ता.कराड) येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शिवछत्रपती प्रतिष्ठान – एक सामाजिक जबाबदारी या उपक्रमांतर्गत आज “अदृश्य

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भाऊबीज निमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंबात भावनिक क्षण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या नात्यांमध्ये ऊब परतताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (ठाकरे गट)

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री आशिष शेलार

मुंबई : राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी

Scroll to Top