ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लांबलेला पाऊस , हवामान अंदाज आणि बिघडलेले वातावरण

प्रतिनिधी : सप्टेंबरच्या सुरुवातीला साधारणपणे पावसाचा जोर कमी होतो, मात्र यंदा पावसाने अजूनही माघार घेतलेली नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मनमानी कारभारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

प्रतिनिधी: सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्यात विलंब होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाअभावी समुद्रातील जैवविविधतेला मोठा धोका

मुंबई(रमेश औताडे) : अनंत चतुर्दशी विसर्जनानंतर मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साचलेला कचरा आणि मूर्तींचे अवशेष पाहता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात जनजागृती

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विसर्जनावेळी श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

मुंबई (पी.डी.पाटील) : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आदर्श वार्ताहर “आरती संग्रहाचे” वाटप; सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वांकडून कौतुक

मुंबई : दरवर्षी श्री गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो . या उत्सवाच्या निमित्ताने पाक्षिक आदर्श

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगांव चौपाटी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“मुंबईत गणेश विसर्जनाचा जल्लोष – १८ हजारांहून अधिक मूर्तींना भक्तिभावाने निरोप”

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ६) संपूर्ण मुंबईत गणेश विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, भक्तांच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर

प्रतिनिधि मुंबई : मुंबई शहरातील साहित्यिक, फिल्म मेकर, सा.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गणपती बाप्पांना मुख्यमंत्र्यांचा जल्लोषात निरोप

मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दहा दिवसांच्या गजाननाला भक्तांचा उत्साही निरोप

मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्रासह मुंबईत दहा दिवस चाललेला गणेशोत्सव शनिवारी भक्तीभावात आणि जल्लोषात संपन्न झाला. सकाळपासूनच मिरवणुकांची लगबग सुरू झाली.

Scroll to Top