मोठी बातमी ; वारकऱ्यांच्या दिंडीला २० हजार अनुदान व विमा संरक्षण
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र भरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. वारकरी साहित्य […]
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र भरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. वारकरी साहित्य […]
प्रतिनिधी : एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या आता संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबत
प्रतिनिधी : शिराळ्यात आढळलेल्या बेवारस खूनाचे गूढ केवळ प्रवासी बॅगेवरून उकलण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. या खूनप्रकरणी मृताची पत्नी,
प्रतिनिधी : “जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,
इचलकरंजी – “संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता सर्व 2.25 कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी 27000 कोटी रु. म्हणजे प्रति
प्रतिनिधी : येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला
सातारा(अजित जगताप) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडली या सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षिततेसाठी
मुंबई: लोकसभा निवडणुकीची थामधूम सुरू झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाताना काही गोष्टींची काळजी मतदारांनी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर
प्रतिनिधी(मंगेश कवडे) : दहावी – बारावीचा निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार 25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल
प्रतिनिधी : राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव आता कमी झाला असून राज्यासह देशात उन्हाचा ताप चांगलाच वाढत आहे. देशात अनेक ठिकाणी