ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

‘थँक यू’….! मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी ‘थँक यू….! असे म्हणत डॉ.संदीप डाकवे यांचे कौतुक […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न

मुंबई :प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत गेल्या आठवडाभरात एक आगळंवेगळं आणि भावनिक उंची गाठणारं प्रदर्शन पाहायला मिळालं. भारतरत्न

महाराष्ट्र, सातारा

“शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे” – बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित उपक्रम! पंचशील नगर, सोनवडे येथे तरुणाईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पाटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील नगर (सोनवडे, ता. पाटण, जि. सातारा) येथे एक वेगळ्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम

मनोरंजन, महाराष्ट्र

‘चित्रपताका २०२५’ – मराठी चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा ऐतिहासिक टप्पा!

मुंबई, १६ एप्रिल २०२५ – “अटकेपार झेंडा फडकवा!” या घोषणेसह मराठी चित्रपटसृष्टीच्या स्वप्नांचा मोठा क्षण प्रत्यक्षात उतरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत : गणेश चंदनशिवे आणि खंडुराज गायकवाड यांचा समावेश

मुंबई : राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष

महाराष्ट्र, सातारा

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

सातारा(प्रताप भणगे) : नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

या बहिणींना  १५०० रुपयाऐवजी मिळणार ५०० रुपये …

प्रतिनिधी : १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासंन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हफ्त्यात कपात होणार आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांचा पर्यावरणासाठी एल्गार: ‘बांधूया बोगदा, वाचवूया जुहू’

प्रतिनिधी : मुंबई येथील जुहू चौपाटी परिसरातील रहिवासी आणि संपूर्ण भारतातील जागरूक नागरिकांनी प्रस्तावित बांद्रा-वर्सोवा कोस्टल लिंक प्रकल्पात उड्डाणपूल टाळून,

महाराष्ट्र, सातारा

छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकरांचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रनिर्मितीत मौलिक योगदान – दिनकर झिंब्रे

सातारा(अजित जगताप) : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रनिर्मिती मध्ये

महाराष्ट्र, सातारा

“हर घर संविधान” मळाई ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम….

कराड(विजया माने) : दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.लोकांकडून त्याच्या

Scroll to Top