ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी प्रकल्पाच्या आडून मुंबईला लुटण्याचे षडयंत्र सुरुच, अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट TDR देण्याचा घाट ! – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : अदानीचा एक लाख कोटी रुपयांचा धारावी विनाश महाघोटाळा दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. या महाघोटाळ्याचा नवा अध्याय म्हणजे, […]

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यातील आर.टी.ओ.च्या आंदोलनाने अधिकारी बिथरले…..

सातारा(अजित जगताप) : सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत भ्रष्टाचार व हप्तेबाजी बंद करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पालखी मार्गावर सेवा सुविधा पुरवण्यात सज्ज….

सातारा(अजित जगताप) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात २६ ते ३० जून या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव

महाराष्ट्र, सातारा

कराड येथे स्वाभिमानी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन; व्यंगचित्रकार अशोक सुतार,लेखक मंडलिक,पत्रकार विजया माने यांच्यासह अनेकांचा पुरस्कारांमध्ये समावेश

कराड (विजया माने) : अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरावडे सामाजिक संस्था यांच्या वतीने दिनांक १ जुलै २०२५

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

‘हरिजन सेवक संघ’ या नावात बदल करण्याची रयत विद्यार्थी मंचाची मागणी; राहुल गांधी व खरगे यांना पत्र

मुंबई-बुधवार-प्रतिनिधी -हरिजन सेवक संघ” या संस्थेचे नाव तात्काळ बदलण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही घटकाच्या आत्मसन्मानावर आघात होणार नाही, जर हे शक्य

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दादर अग्निशमन केंद्राच्या भिंतींवर शौर्यगाथा; ‘अनल गणेश मंदिरा’चा जीर्णोद्धार सुरू

मुंबई- बुधवार(सदानंद खोपकर) मुंबईच़्या अगदी ह्रदयात म्हणता येईल अशा दादर पूर्व भागात जीवाची बाजी लावून आगीतून असंख्य वेळा मुंबईकरांचं जीवित

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त !!

प्रतिनिधी : नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट येथे समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरविण्याचा हा सोहळा. “सन्मान कार्याचा- गौरव महाराष्ट्राचा”

महाराष्ट्र, व्हायरल बातम्या

करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत; सोलापूर जिल्ह्यात राजकीय खळबळ

प्रतिनिधी : करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज मुंबई येथील “मुक्तागिरी” निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पोर्तुगाल हे सुरक्षित गुंतवणूकीचे ठिकाण – एच.ई. श्री. जोओ रिबेरो डी अल्मेडा

मुंबई : “पोर्तुगाल हे व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनासाठी एक सुरक्षित आणि स्थिर देश आहे. भारतासोबतचे आमचे 500 वर्षांहून अधिक जुने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी परिस्थितीचा आढावा

मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये,

Scroll to Top