ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

सरपंच, सदस्य सक्षम हवेत – प्राचार्य विजय जाधव ग्रामपंचायत कामकाज ऑनलाईन स्वरूपात वर्ये येथे पत्रकारांची कार्यशाळा

कराड(विजया माने) : “ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच आणि सदस्यांनीच कामकाजाची जबाबदारी घ्यावी. आता व्यवहार संगणकावर होत असल्याने संगणकीय कौशल्य आवश्यक झाले […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ख्रिस्ती समाजाचा राज्यव्यापी आक्रोश मोर्चा

मुंबई(रमेश औताडे) : ख्रिस्ती धर्मगुरूंना करणाऱ्यांना बक्षीस देऊ असे वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल करा. धर्मगुरूंना व

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा धावडे हिचे घवघवीत यश

कोकण (शांताराम गुडेकर) : जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा शशिकांत धावडे हिचे सर्वत्र अभिनंदनहोत आहे.कारण विद्यार्थीनी कु.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातर्फे गुरु पौर्णिमा सोहळा साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर) : आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बुलंद आवाजाचा बादशाह अनंतात विलीन कलावंत महेशकुमार मयेकर यांचं दुःखद निधन

मुंबई (शांताराम गुडेकर) : जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगी नानारूपी कला अवगत असतात.कलाविश्वात अशी असंख्य उदाहरणे आहेत,असे अनेक कलावंत

महाराष्ट्र, सातारा

डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने प्रदीप शेलार यांचा सन्मान

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील कोयनानगर (सोनारवाडी) येथील युवा शेतकरी प्रदीप कोंडीबा शेलार यांचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांना कामगारमंत्र्यांची ग्वाही

मुंबई(रमेश औताडे) : सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना योग्य तो न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेने

महाराष्ट्र, सातारा

जावळीच्या वालुथच्या कन्याची स्पर्धा परीक्षेत यशस्वी हॅट्रिक….

कुडाळ(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीकरांनी विविध क्षेत्रात गुणवत्ता अनेकदा सिद्ध केली आहे. नुकतेच वालुथ ता.

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात भाजप कार्यालय उभारणीकडे निष्ठावंतांच्या नजरा….

सातारा (अजित जगताप ) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा प्रभाव टाकणारा सातारा जिल्हा आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि आता भाजपचा बालेकिल्ला

महाराष्ट्र, सातारा

वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस….

वडूज : सर्वसामान्य माणसांना दोन वेळचे जेवण मिळावे. यासाठी शासनमान्य रास्त भाव दुकानाची निर्मिती झाली. पण काळाबाजार आणि अनियमित्ता यामुळे

Scroll to Top