ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप –  मुख्यमंत्री

मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जातींचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करा; अन्यथा महाराष्ट्रभर जनआक्रोश उसळेल — ईश्वर ताथवडे

धगधगती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू असलेल्या जातींच्या उपवर्गीकरणाच्या हालचालींवर संत रोहिदास नवपरिवर्तन सेना अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे; तसेच प्रसिद्धीपासून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“याचक भारतातून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

म ुंबई : “कधीकाळी जगासमोर याचकाच्या भूमिकेत दिसणारा भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात; मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : ‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेचा शुभारंभ राज्‍यपाल

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्रात अनुसूचित जाती समन्वय अभियानास प्रारंभ

मुंबई(रमेश औताडे) : आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर निकृष्ट बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी (दि. २४ मे) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डोंगरदऱ्यांतून मुंबईपर्यंत… कातकरी महिलेच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी आजही समाजातील काही घटक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना

Scroll to Top