ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

काळाच्या पडद्याआड चाललेला ” कुली “

मुंबई(रमेश औताडे) : जग बदलत आहे तसे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मात्र नवे तंत्रज्ञान ज्यांनी आत्मसात केले नाही असे उद्योग […]

महाराष्ट्र, सातारा

डाकेवाडीत स्वतःच्या घरातच उभारले वाचनालय

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने स्वतःच्या घरात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला… ८५० कुटुंबाचे पुनर्वसन होणार;अपात्र झोपडी धारकांना सरकार परवडणारी घरे देणार?

धारावी(विशेष प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर ६ मधील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या ८५० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाकरे यांना दोन लाखाचा डीडी देणार; चव्हाणांना पोलिसांनी अडवले

मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ठाणे : एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सिनेमानंतर नाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मला काहीतरी सांगायचं? म्हणत रंगभूमीवर…..

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलेल काही सांगू शकत नाही. सतत राजकारणाची गणितं बदलताना दिसतात. अशातच आता राजकारण मोठ्या पडद्यावरही

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरील आक्षेपार्ह विधानाबद्दल भाजपा खासदार अनिल बोंडेला तात्काळ अटक करा- खासदार वर्षा गायकवाड.

मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षातील नेते उघड उघड धमक्या देत असतानाही पंतप्रधान नरेंद्र

महाराष्ट्र, सातारा

निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही- का. अभियंता अमर नलवडे

सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम खपवून घेणार नाही. असे प्रतिपादनसातारा जिल्हा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

पिळवणुकीने पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगारांचे साताऱ्यात हाल

सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे लोकांची तहान भागवणारे सक्षम यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत केला जातो.

Scroll to Top