ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

सुहित जीवन ट्रस्ट, पेण या संस्थेची केंद्र सरकारच्या नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत निवड

प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यामधून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी गेली २० वर्षे यशस्वीपणे कार्य करणाऱ्या सुहित जीवन ट्रस्ट, पेण या एकमेव संस्थेची […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महापालिकेने कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद

प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या

फेसबुकचा वाढदिवस!

विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले होते ; पण याची खरी प्रचिती फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

BMC चा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नाही तर अदानीच्या ‘लगान’ वसुलीसाठी – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जुमलेबाजी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लुटून लाडके उद्योगपती व लाडके कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचा हा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जनसहभागातून श्रद्धेने काम केल्यास महाराष्ट्र कर्करोग मुक्त होईल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर 

मुंबई – महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग

महाराष्ट्र, सातारा

जनतेचे ऐकूनच घेणार नाही हे काही अधिकाऱ्यांकडून चालणार नाही – – शिवेंद्रसिंहराजे भोसले

मेढा(अजित जगताप) : अधिकाऱ्यांकडून कामे झालीच पाहिजेत. संवेदना दाखवणे महत्त्वाचे आहे. येणारा प्रत्येक माणसाने सांगितलेले काम होईल असे नाही पण

महाराष्ट्र, सातारा

आईच्या स्मरणार्थ साताऱ्यातील सुपुत्र दीपक भुजबळ यांचे ५६ वे रक्तदान..

सातारा(अजित जगताप) : राजा तिन्ही जगाचा…. आईविना भिकारी… याचे सर्वांनाच नेहमी स्मरण होते. कारण आई या शब्दांमध्ये ईश्वराचे सामर्थ्य लपलेले

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यातील महोत्सवात गरिबांना पोटासाठी भिक मागण्या बंदी ..

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराने सर्वांना सामावून घेतलेले आहे. कोणताही भेदभाव केला नाही. परंतु, आता

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईत सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त शौर्यदिन कार्यक्रम

मुंबई : हिंदवी स्वराज्यासाठी लाविली प्राणाची बाजी मानाचा मुजरा त्यांसी ते मालुसरे तान्हाजी – सूर्याजी.. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात

Scroll to Top