ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

सोळशी धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध; नवी मुंबईतील घणसोली बैठकित एकमत

सोळशी धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध; संघर्ष समितीचा एक मताने ठराव प्रतिनिधी (भीमराव धुळप) : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र, सातारा

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सातारा(प्रताप भणगे) : नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.

महाराष्ट्र

दिंडी सोहळ्याच्या सन्मानासाठी कराडमध्ये आज टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन….

कराड(अजित जगताप) : सातारा, सांगली जिल्ह्यातील पालखी सोहळ्यांचा शासकीय मान-सन्मान यादीत समाविष्ट व्हावा. या मागणीसाठी वडगांव येथील जयराम स्वामी मठाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“नाट्य शुक्रवार” उपक्रमाची घोषणा; मुंबई मराठी पत्रकार संघात सांस्कृतिक स्पंदनांना नवे व्यासपीठ

मुंबई : (सदानंद खोपकर) मुंबई मराठी पत्रकार संघ सदस्य आणि त्यांची मुले यांच्यातील, सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी आवड व नाट्यगुणांना वाव देण्यासाठी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा: हर्षवर्धन सपकाळ

प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या: नाना पटोले

मुंबई : राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

माहिती अधिकार कायद्यातील 4(1)(ख) ची अंमलबजावणी व्हावी — ज्ञानमाता सेवाभावी संस्थेची मागणी

पुणे : माहिती अधिकार अधिनियम, 2005 हा कायदा 15 जून 2005 रोजी देशात लागू झाला असून, या कायद्याअंतर्गत कलम 4(1)(ख)

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,यासाठी सर्व कामगार संघटनांचा‌ निर्धार

मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा

Scroll to Top