कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर ही डल्ला..
कोरेगाव(अजित जगताप) : भारत देशात अस्पृश्यता निर्मूलन होण्यापूर्वी शिवता शिवत होती. परंतु, आता अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली आहे. जमिनीला वाढते […]
कोरेगाव(अजित जगताप) : भारत देशात अस्पृश्यता निर्मूलन होण्यापूर्वी शिवता शिवत होती. परंतु, आता अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली आहे. जमिनीला वाढते […]
तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात
प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढण्यात आला. घन
मुंबई : महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या रेडिओ आणि आणि आकाशवाणी माध्यमातून विविध कलावंत, तंत्रज्ञ घडले. त्यासाठी
प्रतिनिधी: स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्वच्छता मोहीमा सातत्याने राबविल्या जात असून त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर
मुंबई : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. यंदाच्या
प्रतिनिधी : राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातले सरकार आणले. तेव्हापासून त्यांनी फक्त आरोप आणि टीका केली, मात्र टीकेला कामातून उत्तर
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि अधोरेखित ह्या युट्यूब वाहिनीचे संपादक श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे रविवार १५/६/२५ रोजी सकाळी ८.३०
मुंबई (उत्कर्ष गुडेकर/सुभाष कोकणे) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु झालेल्या आणि अल्पावधीतच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक
म ुंबई (शांताराम गुडेकर/मोहन कदम) : साने गुरुजी कथामालेतील विचार गेली चार दशके पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील खेड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत