ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीतील खांबदेव नगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता – ५५वे वर्ष साजरे

धारावी(संतोष लिंबोरे) : धारावीतील खांबदेव नगर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद; मराठी संस्थांचा एकत्रित उपक्रम

नवी मुंबई : मराठी साहित्य संस्कृती व कलामंडळ – नवी मुंबई आणि शिवतुतारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील

महाराष्ट्र, सातारा

एकाच दिवशी ९९ ग्रामपंचायतींनी केले प्लास्टिकमुक्त गाव; वाई तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

वाई(विजय जाधव) : वाई तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केले. त्याच वेळी संपूर्ण गावांनी

महाराष्ट्र, सातारा

उंडाळे – येवती कॉर्नरवर पुन्हा भीषण प्रसंग! प्रशासनाचे डोळे झाक; नागरिक संतप्त

कराड(प्रताप भणगे) : उंडाळे–येवती कॉर्नर रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे आज पुन्हा एक मोठा अपघात टळला. भल्या मोठ्या १६ टायर ट्रकचा टायर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय

मुंबई(भीमराव धुळप) : मुंबई मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते खालील प्रमाणे आहेत. (नगर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शिवसेना वैद्यकीय कक्षाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – दिव्यांग बांधवांसाठी ‘जयपूर फूट’ वितरण

ठ ाणे – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापन दिन आज दि. १७ नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील स्वर्गीय गंगुबाई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्वाचा-– राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मीरा भाईंदर मधील क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती !

मुंबई : मिरा -भाईंदर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असुन किमान 5 इमारतीच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या

तुकडेबंदीचे व्यवहार कायदेशीर; ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा

प्रतिनिधी : राज्यातील तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांना अखेर कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल विभागाने

Scroll to Top