ताज्या बातम्या

सातारा

महाराष्ट्र, सातारा

गोटेवाडी,कराड येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे श्री माणकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

कराड : गोटेवाडी ता.कराड येथील माणकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात परसबाग फुलवली आहे. त्यातून कोबी, वांगी, मिरची, मेथी, कोथिंबीर आदी […]

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यात वि.का.अ. नियुक्तीसाठी छोट्या-मोठ्या ठेकेदारांची मोर्चा बांधणी

सातारा(अजित जगताप ) : पूर्वीच्या काळामध्ये सर्वसामान्य व्यक्ती पक्षाच्या ध्येय धोरणाशी अनुसरून काम करणारे म्हणजे कार्यकर्ते समजले जात होते. आताच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद

प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास

महाराष्ट्र, सातारा

जनतेचे ऐकूनच घेणार नाही हे काही अधिकाऱ्यांकडून चालणार नाही – – शिवेंद्रसिंहराजे भोसले

मेढा(अजित जगताप) : अधिकाऱ्यांकडून कामे झालीच पाहिजेत. संवेदना दाखवणे महत्त्वाचे आहे. येणारा प्रत्येक माणसाने सांगितलेले काम होईल असे नाही पण

महाराष्ट्र, सातारा

आईच्या स्मरणार्थ साताऱ्यातील सुपुत्र दीपक भुजबळ यांचे ५६ वे रक्तदान..

सातारा(अजित जगताप) : राजा तिन्ही जगाचा…. आईविना भिकारी… याचे सर्वांनाच नेहमी स्मरण होते. कारण आई या शब्दांमध्ये ईश्वराचे सामर्थ्य लपलेले

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यातील महोत्सवात गरिबांना पोटासाठी भिक मागण्या बंदी ..

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराने सर्वांना सामावून घेतलेले आहे. कोणताही भेदभाव केला नाही. परंतु, आता

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी ते शिंदी रस्ता रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम केव्हा सुरू होणार ? स्थानिकांचा सवाल

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागातील मोरणी ते शिंदी रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे तसेच स्थानिक

महाराष्ट्र, सातारा

मुनावळे येथील कोयना जलाशय शिल्लक जमीन व गावठाण प्रकल्पग्रस्तांना देण्याचा आज आढावा बैठकीत होणार निर्णय …?

मुनावळे (अजित जगताप) : महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणासाठी अनेकांनी त्याग केला. आणि त्याची तिसरी पिढी पुनर्वसनासाठी टाहो फोडत आहे.

महाराष्ट्र, सातारा

कायमस्वरूपी करमाफी, लाईट, पाणी फुकट असलेले गाव मान्याचीवाडी – देगाव येथे सरपंच रविंद्र मानेंकडून यशोगाथा उलगडणार

कोडोली – वार्ताहर : २००० सालापासून सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थानी असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे. आजपर्यंत

महाराष्ट्र, सातारा

विविध प्रश्नांसाठी जिल्ह्यातील सरपंच एकवटले ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार

सातारा(प्रतिनिधी) : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख, मिर्झापूरचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय मिळाला पाहिजे. तर

Scroll to Top