ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी आणलेला जनसुरक्षा कायदा रद्द करा. – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली भाजपा महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा सरकार विरोधातील जनसामान्यांचा आवाज दडपण्यासाठी […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, स्पोर्ट्स

२२ वी राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा – पुणे शहर संघ विजेता

पुणे : महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या मान्यतेने व सिलंबम असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंकर सभागृह, महर्षीनगर येथे दि. २७ व

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जुन्या चाळींचा पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या समस्या या विषयावर पत्रकार संघात विनामूल्य कार्यशाळा

मुंबई : मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न दिवासागणिक जटील होत चालला आहे. यासाठीच मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात : शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती, विरोधकांनी आत्मचिंतन करावे

मुंबई : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मराठा समाज – नवी मुंबईत दसरा स्नेह संमेलन; विद्यार्थी गुणगौरव सोहळा

नवी मुंबई : मराठा समाज – नवी मुंबई तर्फे दसरा स्नेह संमेलन गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०% हंगामी भाडे वाढ रद्द..!

मुंबई : परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दरम्यान एसटीने केलेली

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त शांती मार्च

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त उद्या गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दसऱ्याचे महत्व काय?

पनवेल(अमोल पाटील) : दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सन. हा सण विजयादशमीचा सण म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सुरेश पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी मानद डॉक्टरेट जाहीर

मुंबई – कोकणातील वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र आणि भांडुप विभागातील प्रसिद्ध शिक्षक, पत्रकार आणि साहित्यिक श्री सुरेश भिवाजी पाटील यांना ग्लोबल

Scroll to Top