ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दलित पँथर च्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्रिल ढसाळ

मुंबई(रमेश औताडे) : दलित पँथर या संघटनेची पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ साली स्थापन केली होती. त्यांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान, कुर्ल्यातील शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारी नोटीस – वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या

महाराष्ट्र, सातारा

मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पास सोनगाव ग्रामस्थांचा विरोध…..

आनेवाडी (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीने सोनगाव येथील जागेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित केलेला आहे. हा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात द बर्निंग बस पण प्रवाशांचा वाचला जीव …

सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल असलेल्या शिवशाही बसने आज दुपारी सातारा जिल्हा हद्दीतील वाढे फाटा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अदानी कंपनीचे भूमिपूजन धारावी बचाव आंदोलन रोखणार – बाबुराव माने

प्रतिनिधी : धारावी पुनर्विकासाची कोणतीही ब्लूप्रिंट जाहीर न करता येत्या दिनांक :१२ सप्टेंबर,२०२४ रोजी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जनसामान्यांना होणार योजनांची माहिती इत्यंभूत..!घरोघरी येणार “मुख्यमंत्री योजनादूत”..!

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास दि.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची -ना.शंभूराज देसाई

तळमावले/वार्ताहर : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपडेट रहावे. सर्वत्र क्षेत्रांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्ता

महाराष्ट्र, सातारा

श्री गणरायाच्या पूजा आर्चासाठी लाडक्या काकांची प्रतीक्षा…

सातारा(अजित जगताप) : प्रत्येक धार्मिक गोष्टीला विधिवत पूजेला अत्यंत महत्त्व आहे. शास्त्रोयुक्त व मंत्रोपचारने पूजा केली तरच ती फायदेशीर ठरते.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

मुंबई : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले

महाराष्ट्र, सातारा

गणरायाच्या आगमना सोबतच सातारा नगरीत इंद्रधनु

सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात निसर्गाने विपुल वरदान दिलेले आहे. परंतु, मानवी अतिक्रमण व सिमेंटचे जंगल उभे

Scroll to Top