धारावीकरांना दहा वर्षे कोणताही मेंटेनन्स नाही….शाश्वत विकासासाठी, धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRPL ) चे वचन
प्रतिनिधी : सर्वोत्तम सुख सुविधांनी सज्ज अशा नव्या घरात गृहप्रवेश करतानाच तुम्हाला कुणी सांगितले की, पुढची १० वर्षे या घरासाठी […]
प्रतिनिधी : सर्वोत्तम सुख सुविधांनी सज्ज अशा नव्या घरात गृहप्रवेश करतानाच तुम्हाला कुणी सांगितले की, पुढची १० वर्षे या घरासाठी […]
(लेखक – हेमंत कदम, सातारा) :पद नसल्यापासून आणि अनेक पदे आल्यानंतरही मकरंदआबांनी आपला साधेपणा आणि आपलेपणा नेहमीच जपला आहे. त्यांनी
मुंबई(रमेश औताडे) : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी
प्रतिनिधी :एकता सोशल वेल्फर सोसायटीच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ डिसेंबर २०३४ रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळात सर्व वयोगटातील
मुंबई : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून
प्रतिनिधी : दादर येथे काल संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक नानजी भाई
कोकण (शांताराम गुडेकर ) : संगमेश्वर तालुक्यात तहसीलदार कार्यालयांतर्गत दि. १९ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन
मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण
मुंबई : अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या ८ वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर
मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली (लाखणवाडी) येथील सुपुत्र सध्या मुंबई पूर्व