ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

३ अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला हाऊसिंग सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही – हायकोर्ट

प्रतिनिधी : हाउसिंग सोसायटीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 3 अपत्ये असणाऱ्या व्यक्तीस कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. या व्यक्तीने […]

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अभिनेते विकास वायळ यांचा” संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई (शांताराम गुडेकर) : दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात प्रा .शिक्षक बँकेची वार्षिक सभा अभुतपूर्व गोंधळाविना …..

सातारा(अजित जगताप) : सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक व गोंधळ हे समीकरण झाले होते. पण, बँकेच्या शताब्दी महोत्सव

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भाजपा २५ जून ला काळा दिवस पाळणार

प्रतिनिधी : २५ जूनला भाजप राज्यभरात ‘आणीबाणी-एक काळा दिवस’ पाळणार आहे. भाजप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. विरोधकांनी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पवईच्या जयभीम नगर मधील ६०० मागासवर्गीय बेघर कुटुंबाच्या निवा-याची त्याच ठिकाणी सोय करा; नसीम खान यांची मागणी

प्रतिनिधी : पवईच्या जय भीम नगरमधील घरे तोडून बेघर केलेल्या ६०० मागासवर्गीय कुटुंबांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दलित आणि अल्पसंख्याकांना महायुतीसोबत आणायला हवे – रामदास आठवले

मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही असलेले, पण महायुतीत एकही जागा न मिळालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सकल ओबीसी समाजाच्या वतीने आझाद मैदान येथे २४ जून ला लाक्षणिक उपोषण

प्रतिनिधी  : सकल ओबीसी समाज, सर्व समाज ओबीसी आघाडी, ओवीसी एकत्रीकरण समिती. महाराष्ट्रामधील पुणे व वडीगोद्री येथे चालु असलेल्या आमरण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली – मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांतर्फे वट पौर्णिमा साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) हिदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.यादिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फतकोकण विभागीय व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना

ठाणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या

Scroll to Top