डॉ. अरुणाताई बर्गे यांच्यामुळे कोरेगावात गरीबाची वाचली दृष्टी ज्योत…
कोरेगाव(अजित जगताप) : सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले पाहिजे असा संदेश देणाऱ्या कोरेगाव मतदार संघातील डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या […]
कोरेगाव(अजित जगताप) : सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले पाहिजे असा संदेश देणाऱ्या कोरेगाव मतदार संघातील डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या […]
प्रतिनिधी : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अखेरपर्यंत झटणारे लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिवस आदरपूर्वक साजरा करण्यात आला. गायकवाड अण्णांनी
(ठाणे जिल्हा माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज सानप यांचा विशेष लेख) : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र आज एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे
प्रतिनिधी : चांभार, होलार, ढोर मेदिगा, मोची अशा असंख्य जाती-उपजातींमध्ये चर्मकार समाज हा देशात विखुरलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व
सातारा(अजित जगताप) : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समाजावर अधिक असते. परंतु, त्याचा नेमका ठपका हा पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो.
महाबळेश्वर(अजित जगताप) : संपूर्ण भारत देश पहलगाम पर्यटकांच्या हत्येमध्ये दुःख सागरात बुडाला आहे. अशावेळी मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव
कराड(विजया माने) : काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व
तळमावले/वार्ताहर : शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे हे गेली 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2017 पासून गरजूंना
कराड (प्रतिनिधी – विजया माने) : प्रेम आणि बंधुभावना जागवणारा ‘मानव एकता दिवस’ संत निरंकारी मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिल रोजी,