ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

डॉ. अरुणाताई बर्गे यांच्यामुळे कोरेगावात गरीबाची वाचली दृष्टी ज्योत…

कोरेगाव(अजित जगताप) : सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले पाहिजे असा संदेश देणाऱ्या कोरेगाव मतदार संघातील डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा चौथा पुण्यस्मरण दिवस साजरा

प्रतिनिधी : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अखेरपर्यंत झटणारे लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिवस आदरपूर्वक साजरा करण्यात आला. गायकवाड अण्णांनी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“WAVES 2025” – माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा..ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!

(ठाणे जिल्हा माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज सानप यांचा विशेष लेख) : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र आज एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत चर्मकार समाजाचा प्रचंड महामेळावा संपन्न चर्मकार समाजाची देशात एकजूट आवश्यक, बाबुराव माने

प्रतिनिधी : चांभार, होलार, ढोर मेदिगा, मोची अशा असंख्य जाती-उपजातींमध्ये चर्मकार समाज हा देशात विखुरलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात विरोधी आंदोलकासाठी पोलिसांचा माणुसकीचा मिलाप….

सातारा(अजित जगताप) : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समाजावर अधिक असते. परंतु, त्याचा नेमका ठपका हा पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो.

महाराष्ट्र, सातारा

मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव स्थगितीसाठी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी…..

महाबळेश्वर(अजित जगताप) : संपूर्ण भारत देश पहलगाम पर्यटकांच्या हत्येमध्ये दुःख सागरात बुडाला आहे. अशावेळी मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव

महाराष्ट्र, सातारा

पेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध

कराड(विजया माने) : काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.

महाराष्ट्र, रत्नागिरी

छत्रपती संभाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उत्तम दर्जाचे ऐतिहासिक स्वरूपाची व्हावे यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व

महाराष्ट्र, सातारा

डाॅ.संदीप डाकवेंच्या अक्षरगणेशातून गरजूंना मिळतोय ‘आशिर्वाद’

तळमावले/वार्ताहर : शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे हे गेली 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2017 पासून गरजूंना

महाराष्ट्र, सातारा

मानव एकता दिवस : निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

कराड (प्रतिनिधी – विजया माने) : प्रेम आणि बंधुभावना जागवणारा ‘मानव एकता दिवस’ संत निरंकारी मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिल रोजी,

Scroll to Top