ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

मेढ्यात बाबाराजे म्हणजेच पक्ष पण समस्यांबाबत कार्यकर्त्यांचेच दुर्लक्ष ….

मेढा (अजित जगताप) : सुमारे साडेआठ हजार लोक वस्ती राहत असलेल्या मेढा नगरीमध्ये सध्या समस्यांचे आगार बनले आहे. मंत्री महोदय […]

महाराष्ट्र, सातारा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कराड येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन

क कराड(विजया माने) : मलकापूर-कराड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हा यांच्या वतीने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वेळेचा काटेकोर कटाक्ष आणि सामाजिक जाणिवेचा भक्कम पाया — अभियंता संजय सोनवणे यांची 30 वर्षांची प्रेरणादायी कारकीर्द….. सेवानिवृत्ती

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत तब्बल 30 वर्षे 3 महिने निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सामाजिक जाणीवेने सेवा बजावणारे उपप्रमुख अभियंता (रस्ते), पू.

कोल्हापूर, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गडकिल्ल्यांच्या सायकल यात्रेवर असलेला युवक बेळगावात

बेळगाव : उत्तराखंड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 गडकिल्ल्यांना सायकलवरून भेट देणाऱ्या कार्तिक सिंग याचे आज बेळगावात आगमन झाले. गेल्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बीडीडी चाळील रहिवाशांना येत्या श्रावणाच्या आत चाव्या; मुंबई उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार

मुंबई : बीडिडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई(रमेश औताडे) : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या व उपवर्गीकरण या विषयावर आझाद मैदानात राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलतर्फे २०२५ चे पुरस्कार जाहीर; जीवन गौरव शैलेंद्र शिर्के यांना तर दैनिक पुढारीचे वैभव पाटील यांचाही पुरस्कारामध्ये समावेश

नवी मुंबई/ प्रतिनिधी : पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

सेवेची ज्योत, समाजाचा पाया: अनुकरणीय डी.के. जाधव सरांची पंचाहत्तरी

ज्या वेळी “सामाजिक जबाबदारी” हा शब्द फक्त प्रस्तावनांपुरता मर्यादित राहिला आहे, त्या वेळी काही व्यक्ती त्याला आपल्या रक्तात-मज्जात घोळवतात. अशाच

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विनय नारायण, गायत्री पन्हाळकर, अशोक जाधव, हेमंत चव्हाण यांना यंदाचा ” अंबुद ” पुरस्कार जाहीर

मुंबई : ज्येष्ठ लेखक विनय नारायण, साहित्यप्रेमी अशोक जाधव, वाचन संस्कृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे हेमंत चव्हाण आणि मराठीत पैकीच्या पैकी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सानपाड्यात शिवसेना (उबाठा) गटाचा ‘अनोखा बॅनर उपक्रम’; हुंडा घेणाऱ्यांची माहिती दिल्यास ५,००० रुपये बक्षीस

नवी मुंबई प्रतिनिधी — सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हुंडा प्रथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना

Scroll to Top