ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, नागरिकांनी ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजवावी! _‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे ठाणेकरांना आवाहन

ठाणे (प्रतिनिधी) : आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी जागरुक राहून खऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजावावी, असे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे […]

महाराष्ट्र, सातारा

शरद गाडे यांना ‘राष्ट्रीय समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

कराड(विजया माने) : सामाजिक भान जपत पत्रकारितेसह जनसेवेचे कार्य अविरतपणे करणारे कराड येथील ज्येष्ठ पत्रकार व आरोग्यिता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक

महाराष्ट्र, सातारा

मलकापूर रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी राहुल जामदार सचिव पदी विजय दुर्गावळे बैठकीत एकमताने निर्णय

कराड(विजया माने) : रोटरी क्लब मलकापूर च्या झालेल्या बैठकीत नूतन वर्षासाठी राहुल जामदार यांची अध्यक्षपदी तर विजय दुर्गावळे यांची सचिव

महाराष्ट्र, सांगली

राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे सन्मानित!

सांगली : राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्ताने परिर्वतन फोडेंशन यांच्या वतीने राजर्षी शाहु प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार वितरण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

साकीनाक्यात निघाली श्री जगन्नाथ रथयात्रा

प्रतिनिधी : श्री जगन्नाथ मंदिर, साकीनाका अंतर्गत श्री iजगन्नाथ सेवा मंडळ तर्फे सतत 33 वर्षे साकीनाका येथील सत्य नगर विभागात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गिरणी कामगारांच्या घरासाठी एकवटले संघटनांचे बळ ९ जुलै रोजी भव्य लॉन्ग मार्चचे आयोजन

मुंबई(रमेश औताडे) : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रश्नांवर गेले अनेक वर्षे सुरू असलेला अन्याय, वेळकाढूपणा व उदासीनतेच्या पार्श्वभूमीवर अखेर विविध संघटना

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था! “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?” – नागरिकांचा संतप्त सवाल

सातारा,(२७ जून) : राज्यातील चार मंत्रीपदांची शान मिरवणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या विकासाचा फुगा किती पोकळ आहे, याचे जिवंत उदाहरण सध्या समाजकल्याण

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्याला तहसीलदार देत का कुणी तहसीलदार…

सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जगप्रसिद्ध आहे. याच साताऱ्यामध्ये तालुक्याला सध्या सातारा तहसीलदार पद रिक्त

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

न्याय दो अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण

मुंबई : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी सामाजिक न्याय दो अभियानांतर्गत समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी आंबेडकरी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भाजपाचे हे कृत्य म्हणजे संविधानाची हत्या – संजय राऊत

मुंबई(रमेश औताडे) : तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीला

Scroll to Top