जात निहाय जनगणना……
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. या संबंधीची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत […]
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. या संबंधीची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत […]
नवी मुंबई – ग्रामविकासासाठी एकत्र येण्याचा आदर्श घावरी गावाने पुन्हा एकदा समोर ठेवला आहे. ‘शोध पाण्याचा… संकल्प शेतीचा’ या नाविन्यपूर्ण
मुंबई – माळशेज घाट मार्गावर होणाऱ्या एसटी प्रवाशांच्या त्रासाला कंटाळून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांनी आज थेट परिवहन मंत्री
प्रतिनिधी :’सात रेल्वे स्टेशन आजूबाजूला असलेली धारावी म्हणजे मुंबईचे काळीज असून या धारावीतून एक लाख झोपड्या, घरे,दुकाने,गाळे यांना अपात्र ठरवून
प्रतिनिधी : ४२ वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु केली. ही
मुंबई, ३ मे — धारावीसारख्या सर्वसामान्य भागातून संघर्षमय जीवन जगत आपले शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट‘ अर्थात ‘वेव्हज् २०२५‘ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि
मुंबई : सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात
प्रतिनिधी दी.२ मे २०२५ ,: पनवेलहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर आणि अस्वीकार्य बाब समोर आली आहे.
प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत सीबीडी बेलापूर सेक्टर-12 येथील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या 7.50 द.ल.लि.