प्रतिनिधी(प्रताप भणगे) : पुणे काँग्रेस कमिटी आयोजीत जिल्हातील पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा महाराष्र्ट प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी महाराष्र्टाच्या मातीतले अनमोल रत्न महाराष्र्टाच्या जनतेने पाहीलेले आनुभवलेले मुख्यमंत्री शांत संयमी उच्छविचारसरनी पारदर्शक कार्यकर्तुत्व असलेले उच्छविद्याविभुषीत श्री.पृथ्वीराज आनंदराव चव्हाण बाबांनी पुणे काँग्रेस कमिटी आयोजीत जिल्हातील पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
सत्ताधारी वाट्टेल त्या प्रकारे काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांना काँग्रेस सोडण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत. हा प्रकार दिल्ली पासून गल्ली पर्यंत सुरु आहे. पण अजूनही सत्ताधारी भाजपाला काँग्रेस मुक्त देश करता आला नाही, आणि ते कधी करु ही शकणार नाहीत. कारण काँग्रेस ची नाळ ही सामान्य लोकांशी जोडली गेली आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही षडयंत्री भाजपा ला संपवता येणार नाही.सत्तेचा तसेच तपास यंत्रणा अत्यंत गैर उपयोग भाजपा सरकार कडून संपूर्ण देशात सुरु आहे. त्यागाचा, बलिदानाचा इतिहास ज्या काँग्रेस पक्षाच्या मागे आहे त्या काँग्रेस पक्षाला कोणीही संपवू शकणार नाही हा विश्वास यावेळी कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना काँग्रेसचे राष्र्टीय वरिष्ठनेते मा.श्री.पृथ्वीराज बाबांनी व्यक्त केला.
मित्रांनो पक्ष कुटलाही असुद्या ते सगळ विसरा आणि शांतपने विचार करा आपला महाराष्र्ट कोनाच्या हातात गेला.
आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. या सगळ्या राजकारणातुन एकमात्र शिकायला मिळाले राजकीय पटलावरती कोनावरही विश्वास ठेवत असताना फक्त वर्तमान काळाचा विचार न करता भविष्याचा देखील विचार करायला हवा कारण गद्दारी करनारे स्वताची दमडी त्याबरोबर चमडी वाचवण्यासाठी जनतेचा विश्वासघात करुन कोन कसा कधी धोका देईल ते आत्ताच्या सत्तापिपासुने झपाटलेल्या राजकारणामध्ये सद्यपरिस्थितीत सांगता येत नाही आता हेच बघाना गेल्या वर्षाभरापुर्वी प्रचंड कौतुक केलं होत आपण सर्वांनी या धंगेकरच त्याची जनतेविषयीची सगळी तळमळ वगैरे आपल्याला अगदी खरी वाटली होती.रस्त्यावरच्या लढाया लढणारा हा प्रामाणिक माणूस आहे असं वाटलं होतं. सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी धडपडणारा हा माणूस नक्कीच नाही,असं 100% खात्री होती पण काय झाल हे सगळं खोटं ठरलं त्यामुळे आता माणसांचे मुखवट्याआडचे खरे चेहरे ओळखायला महाराष्र्टातील जनतेला जमत नसले तरी जमवावे लागणार आहे.
आता राजकारण फक्त राजकारणात होते असे नाही ते राजकारण घराघरात आणि प्रतेक क्षेत्रात होताना दिसते काही हि झाल तरी एक लक्षात ठेवा तुम्हाला संपवनारी माणसे तुमच्याच आजुबाजुला भटकत असतात ज्यांना तुम्ही आपल्या विश्वासातले समजत असता त्यामुळे खात्री करा की तुम्ही विषारी साप तर पाळत नाही ना??कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे दुध पाजनार्यालाच सापाने ढसले आहे त्यामुळे परक्यातले आपले आणि आपल्यातले परके ओळखता आले पाहीजे ती खरी कसोटी आहे आणि काळाची गरज आहे कारण आता जग स्वार्थाचे आणि काळ स्पर्धेचा आहे त्यासाठी सावधान राहीले पाहीजे. पदाधिकारी यांना काँग्रेस सोडण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत. हा प्रकार दिल्ली पासून गल्ली पर्यंत सुरु आहे. पण अजूनही सत्ताधारी भाजपाला काँग्रेस मुक्त देश करता आला नाही, आणि ते कधी करुही शकणार नाहीत. कारण काँग्रेस ची नाळ ही सामान्य लोकांशी जोडली गेली आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही षडयंत्री भाजपा ला संपवता येणार नाही.सत्तेचा तसेच तपास यंत्रनांचा अत्यंत गैरउपयोग भाजपा सरकार कडून संपूर्ण देशात सुरु आहे. त्यागाचा, बलिदानाचा इतिहास ज्या काँग्रेस पक्षाच्या मागे आहे त्या काँग्रेस पक्षाला कोणीही संपवू शकणार नाही हा विश्वास यावेळी कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना काँग्रेसचे राष्र्टीय वरिष्ठ नेते श्री.पृथ्वीराज बाबांनी व्यक्त केला.