ताज्या बातम्या

महाराष्ट्र

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संत नामदेव महाराज यांच्या पालखी दिंडीचे हिंगोली येथील रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले

प्रतिनिधी : हिंगोली येथील अग्रसेन चौकात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे गुरुवारी दुपारी उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामलिला मैदानावर पहिले […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

सातारा जिल्ह्यातील लाजिरवाणी घटना; आदिवासी महिलेवर ११ जणांनी केला सामूहिक बलात्कार

प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडल्याचे उघड झाले आहे. कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या एका कातकरी समाजातील आदिवासी महिलेवर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

मोबाइल गहाळ झाल्यावर वा चोरी झाल्यावर तो शोधणे आता सोपे झाले आहे. नवी मुंबई : सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल स्थानका दररम्यान लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय

मुंबई : हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास काहीसा वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल स्थानकादररम्यान

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना हटवण्यासाठी काँग्रेसच्या १६ जेष्ठ नेत्यांची मागणी

प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या मुंबई युनिटच्या १६ वरिष्ठ नेत्यांनी वर्षा गायकवाड यांना शहर युनिटच्या प्रमुखपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ऑक्टोबरमध्ये

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विधानसभेसाठी पहिला उमेदवारांची घोषणा कोणत्या पक्षाने जाहीर केला उमेदवार ?

प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.स्वाभिमानी जालना जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असून मराठवाड्यातील स्वाभिमानीचा पहिला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

प्रसिध्द साहित्यिक व समाजसेवक डॉ. शांताराम कारंडे यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी : समता साहित्य अकॅडेमी, भारत सरकार प्रस्तुत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद – २०२४ मध्ये नामांकन होऊन दि. १०

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूडमी 24 वर्षे न्यायाधीश आहे. सरकारच्या कोणत्याही दबावाला मला कधीच सामोरे जावे लागले नाही – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

प्रतिनिधी : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोठे विधान केले आहे. सरकारकडून कोणत्याही दबावाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला नाही.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

विधवा महिलांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हे महागळती सरकार आहे, लिकेज सरकार उद्धव ठाकरे यांची महायुती वर घणाघाती टीका

प्रतिनिधी : हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे.

Scroll to Top